श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्ट द्वारा
महाराष्ट्र शासनाकडून २४ जून २०२६ रोजी अधिकृत परवानगी
आमचे स्वप्न आणि संकल्प
"भारतीय संस्कृती आणि मूल्यांवर आधारित, आधुनिक विज्ञानाची सांगड घालणारी आणि 'राष्ट्र प्रथम' या भावनेने ओतप्रोत असलेली आदर्श पिढी घडवणे."
१. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देऊन त्यांच्यातील नैसर्गिक प्रतिभा जागृत करणे.
२. 21 व्या शतकातील कौशल्ये (Critical Thinking, Creativity) विकसित करणे.
३. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी पोषक वातावरण निर्मिती.